लातूर;दि. (प्रतिनिधी – एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील साधारण विमा कंपनी असून महाराष्ट्र सरकारच्या पुर्नरचित हवामानावर आधारीत पिक विमा योजने (आरडब्ल्यूबीसीआयएस) च्या कर्जदार आणि कर्ज न घेतलेल्या शेतकर्यांसाठी अंमलबजावणी करणारी अधिकृत कंपनी आहे.
कंपनी तर्फे २०२३-२४ च्या रब्बी हंगामाकरता अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, परभणी, सांगली, सातारा, ठाणे आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकर्यांसाठी ही अंमलबजावणी करण्यात येत आहे. पुर्नरचित हवामानावर आधारीत पिक विमा योजनेला (आरडब्ल्यूबीसीआयएस) ला महाराष्ट्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ हॉर्टिकल्चर आणि फार्म फॉरेस्ट्री विभागाकडून मान्यता देण्यात आली आहे.
आरडब्ल्यूबीसीआयएस अंतर्गत हवामानातील बदल जसे अतिवृष्टी/अवर्षण, तापमानातील फरक, मोठी उघडीप कव्हर आणि सापेक्ष आर्द्रते चे कव्हर हे महाराष्ट्र सरकारच्या कृषी मंत्रालया कडून मान्यताप्राप्त आहे. या योजनेत अंतर्भूत असलेल्या पिकांमध्ये डाळींब, मोसंबी, संत्री, केळी, आंबा, पपई, द्राक्ष, काजू आणि स्ट्रॉबेरी यांचा समावेश आहे. या योजनेचा अंतर्भाव असलेल्या पिंकासाठीचा विमा घेण्यासाठी असलेली अंतिम तारीख खालील तक्त्यात नमूद करण्यात आली आहे. दाव्याची रक्कम ही हवामानाचा इंडेक्स आणि घटकांनुसार असून परिशिष्ट २ च्या नुसार आहे.
जिल्हा
नोंदणीकृत फळ पिकाचे नाव
विम्याची रक्कम (रु./प्रती हेक्टर)
शेतकर्यांचा हिस्सा (रु./हेक्टर)
शेतकर्यांच्या खात्यातून हप्ता कापून जाण्याची शेवटची तारीख
अकोला
डाळींब
१३००००
६५००
१४ जानेवारी २०२४
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
संत्री
८००००
६०००
३० नोव्हेंबर २०२३
केळी
१४००००
९१००
३१ ऑक्टोबर २०२३
औरंगाबाद
आंबा
१४००००
१२६००
३१ डिसेंबर २०२३
डाळींब
१३००००
१३०००
१४ जानेवारी २०२४
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
पपई
३५०००
१७५०
३१ ऑक्टोबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ ऑक्टोबर २०२३
बीड
डाळींब
१३००००
६५००
१४ जानेवारी २०२४
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
संत्री
८००००
४०००
३० नोव्हेंबर २०२३
पपई
३५०००
१७५०
३१ ऑक्टोबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ ऑक्टोबर २०२३
आंबा
१४००००
१४०००
३१ डिसेंबर २०२३
हिंगोली
डाळींब
१३००००
९७५०
१४ जानेवारी २०२४
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
संत्री
८००००
४०००
३० नोव्हेंबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
जालना
आंबा
१४००००
२१०००
३१ डिसेंबर २०२३
डाळींब
१३००००
८४५०
१४ जानेवारी २०२४
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
संत्री
८००००
५२००
३० नोव्हेंबर २०२३
पपई
३५०००
१७५०
३१ ऑक्टोबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ ऑक्टोबर २०२३
कोल्हापूर
काजू
१०००००
९०००
३० नोव्हेंबर २०२३
केळी
१४००००
११२००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ ऑक्टोबर २०२३
आंबा
१४००००
१४०००
३१ डिसेंबर २०२३
लातूर
आंबा
१४००००
१६८००
३१ डिसेंबर २०२३
डाळींब
१३००००
९७५०
१४ जानेवारी २०२४
पपई
३५०००
१७५०
३१ ऑक्टोबर २०२३
केळी
१४००००
९१००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ऑक्टोबर २०२३
परभणी
आंबा
१४००००
१८९००
३१ डिसेंबर २०२३
डाळींब
१३००००
८४५०
१४ जानेवारी २०२४
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
संत्री
८००००
८४००
३० नोव्हेंबर २०२३
पपई
३५०००
१७५०
३१ ऑक्टोबर २०२३
केळी
१४००००
९१००
३१ ऑक्टोबर २०२३
सांगली
आंबा
१४००००
१६१००
३१ डिसेंबर २०२३
डाळींब
१३००००
१३०००
१४ जानेवारी २०२४
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ ऑक्टोबर २०२३
सातारा
आंबा
१४००००
१०५००
३१ डिसेंबर २०२३
डाळींब
१३००००
६५००
१४ जानेवारी २०२४
स्ट्रॉबेरी
२०००००
२००००
१४ ऑक्टोबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
द्राक्ष
३२००००
१६०००
१५ ऑक्टोबर २०२३
ठाणे
आंबा
१४००००
२१७००
३० नोव्हेंबर २०२३
काजू
१०००००
५०००
३० नोव्हेंबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
वर्धा
मोसंबी
८००००
४०००
३१ ऑक्टोबर २०२३
संत्री
८००००
८०००
३० नोव्हेंबर २०२३
केळी
१४००००
७०००
३१ ऑक्टोबर २०२३
अकोला, औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, कोल्हापूर, लातूर, परभणी, सांगली, सातारा, ठाणे आणि वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आता त्यांच्या वर दिलेल्या पिकांचा विमा हा आरडब्ल्यूबीसीआयएस योजने अंतर्गत काढू शकतात, यासाठी ते जवळची वित्तीय संस्था जसे राष्ट्रीयकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी (पीएसीएस) स्थानिक ग्रामीण बँक/कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी)/ग्राम वन/महाराष्ट्र वन किंवा एचडीएफसी अर्गोच्या अधिकृत एजंट शी संपर्क साधू शकतात.